राज्यात दिवसभरात १४ हजार ८८८ नव्या रुग्णांची भर, आज लातूर जिल्हा 153 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 135 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद.
लातूर जिल्हा :


 

लातूर : आज प्राप्त झालेल्या 189 RTPCR अहवालांपैकी 108  अहवाल निगेटिव्ह आले असून 29 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.  29 अहवालांची पुनर्तपासणी करण्यात येईल. तसेच आज 727 Rapid Antigen Test पैकी 124 रुग्ण पॉझिटिव्ह तर 603 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत. 

 

RTPCR आणि Rapid Antigen Test  दोनही मिळून 153 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

 

आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती :

 

जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 6733 झाली आहे, तर 5052 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 240 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. 1203 पॉझिटिव्ह रुग्ण स्वतः च्या घरी विलगीकरणात आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 238 वर पोहोचला आहे.





 

------------------------------------------------------------


उस्मानाबाद जिल्हा :


उस्मानाबाद : आज प्राप्त झालेल्या 260 RTPCR अहवालांपैकी 86 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 125 अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. 49 अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज 243 Rapid Antigen Test पैकी 49 रुग्ण पॉझिटिव्ह तर 194 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.


RTPCR आणि Test  Rapid Antigen Test दोन्ही मिळून 135 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती :


जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 5005 झाली आहे तर 2908 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 1966 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 131 वर पोहोचला आहे.






-----------------------------------------------------------------------------------



 



राज्यात दिवसभरात १४ हजार ८८८ नव्या रुग्णांची भर 
राज्यातील आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख १८ हजार ७११ वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत २३ हजार ८ ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे .


मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे . राज्यात आज सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत . गेल्या २४ तासांत राज्यात सर्वाधिक १४ हजार ८८८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २९५ जणांचा मृत्यू झाला आहे . राज्यातील आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख १८ हजार ७११ वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत २३ हजार ८ ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे . याशिवाय , २४ तासांत राज्यात ७ हजार ६३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत . त्यामुळे आतापर्यंत राज्यातील एकूण ५ लाख २२ हजार ४२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.६९ टक्के एवढे आहे. तर मृत्यूदर ३.२१ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३७ लाख ९४ हजार २७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७ लाख १८ हजार ७११ ( १८.९४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत . सध्या राज्यात १२ लाख ६८ हजार ९२४ व्यक्ती होमक्वारंटाईन मध्ये आहेत तर 33 हजार ६४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यात १ लाख ७२ हजार ८७३ रुग्ण अक्टिव्ह आहेत.





" alt="" aria-hidden="true" />





Popular posts
घरातून अपहरण झालेल्या त्या बाळाचा अखेर मृतदेह सापडला ।। हाथरस पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही! ।। आज लातूर जिल्ह्यात 239 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 123 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
हा तर शिक्षकांवर दाखविलेला अविश्वास..
Image
शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो \\ शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक \\ लातुर 162 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 102 नवीन बाधित
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image