२० लाख कोटी रुपये केंद्र सरकार आत्मनिर्भर भारत विशेष अभियान या पॅकेजअंतर्गत खर्च करणार!

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविरुद्धचा लढा आणखी तीव्र केला आहे. आज यासंदर्भात देशवासीयांसोबत संवाद साधताना त्यांनी आत्मनिर्भर भारत विशेष अभियान पॅकेजची घोषणा केली.


२० लाख कोटी रुपये केंद्र सरकार या पॅकेजअंतर्गत खर्च करणार आहे. ही रक्कम भारताच्या जीडीपीच्या १० टक्के असल्याचं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.


नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात या पॅकेजचा लाभ कुणाकुणाला होणार याची देखील घोषणा केली. खाली दिलेल्या घटकांना मिळणार या पॅकेजचा फायदा-



इन सबके जरिए देश के विभिन्न वर्गों को,
आर्थिक व्यवस्था की कड़ियों को,
20 लाख करोड़ रुपए का संबल मिलेगा,
सपोर्ट मिलेगा।

20 लाख करोड़ रुपए का ये पैकेज, 2020 में देश की विकास यात्रा को,
आत्मनिर्भर भारत अभियान को
एक नई गति देगा


आत्मनिर्भर भारत के संकल्प को सिद्ध करने के लिए,
इस पैकेज में
Land,
Labour,
Liquidity
और
Laws,
सभी पर बल दिया गया है


आत्मनिर्भर भारत के संकल्प को सिद्ध करने के लिए,
इस पैकेज में
Land,
Labour,
Liquidity
और
Laws,
सभी पर बल दिया गया है


ये आर्थिक पैकेज देश के उस श्रमिक के लिए है,
देश के उस किसान के लिए है
जो हर स्थिति,
हर मौसम में देशवासियों के लिए दिन रात परिश्रम कर रहा है।

ये आर्थिक पैकेज हमारे देश के मध्यम वर्ग के लिए है,
जो ईमानदारी से टैक्स देता है,
देश के विकास में अपना योगदान देता है


Popular posts
'शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो'
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल - शरद पवार यांची टिका
Image
दयानंद कला महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम ‘‘बी. ए. तृतीय वर्ष विद्यार्थ्यांना ऑनलाईन निरोप समारंभ’’
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image