लातूर जिल्हा कोविड 19 पासून सुरक्षित ठेवण्या बरोबर एकुण परिस्थिती पुर्वपदावर आणण्याचे नियोजन- पालकमंत्री

लातूर - जिल्हा कोविड 19 पासून सुरक्षित ठेवण्यासाठी जे जे करणे शक्य आहे त्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. हे करीत असतानाच आगामी काळात सर्व उद्योग, व्यवसाय आणि इतर सर्व कामकाज सुरळीत सुरू होऊन जिल्ह्याची एकूण परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचेही नियोजन करण्यात येत आहे अशी माहिती बुधवार दि. २९ एप्रिल रोजी सकाळी लातूर जिल्ह्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत असताना जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी प्रसंगी दिली.



कोविड १९ पासून जिल्हा सुखरूप ठेवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना व लॉकडाऊन २ मध्ये दिलेल्या शिथीलतेनुसार जिल्हयाला पूर्वपदावर आणण्यासाठी करण्यात येत असलेल्या नियोजनाची माहिती दिली. लातूर जिल्ह्यातील सर्वच नागरिक सुजान आहेत. लॉकडाऊन १ मधील प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे येथील जनतेने तंतोतंत पालन केले. त्यामुळे इतर जिल्ह्याच्या तुलनेत लातूर सुखरूप राहिले आहे.


Popular posts
'शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो'
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल - शरद पवार यांची टिका
Image
दयानंद कला महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम ‘‘बी. ए. तृतीय वर्ष विद्यार्थ्यांना ऑनलाईन निरोप समारंभ’’
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image