पीककर्जाचे सरकारने शेतकऱ्यांना 4 - 5 वर्षाचे हप्ते सोडून द्यावेत- मा.शरद पवार

मुंबई | शरद पवार यांनी आज फेसबुक लाइव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. त्यावेळी कमेंट बॉक्समध्ये येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिलीत. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर आपलं नतं मांडली.


कोरोनामुळे बळीराजा चांगलाच अडचणीत सापडला आहे. सध्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे. त्यामुळे सरकारने त्यांचे 4 ते 5 वर्षाचे हप्ते सोडून द्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे.



कोरोनामुळे बळीराजाची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट अशी झाली आहे. पीक कर्जाची परतफेड शक्य नाही. शेतकऱ्यांना धान्य मोफत देत असताना त्यांच्या धान्याची खरेदी करण्याचा विचारही सरकारने करावा, अशीही मागणी पवारांनी यावेळी बोलताना केली.


दरम्यान, परिस्थिती बदलतेय लोक सहकार्य करतायत हे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी सुद्धा सामंजस्याने वागावं. अत्यावश्यक सेवेच्या गाडयांना अडवू नये, अशी सूचना शरद पवार यांनी यावेळी पोलिसांना केली.


Popular posts
'शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो'
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल - शरद पवार यांची टिका
Image
दयानंद कला महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम ‘‘बी. ए. तृतीय वर्ष विद्यार्थ्यांना ऑनलाईन निरोप समारंभ’’
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image